सत्य व अहींसा ही अशी दोन महान तत्वे आहेत की ज्याच्या सहाय्याने आपण दिर्घकाळ टिकणारी जिवनप्रणाली आत्मसात करू शकतो.सत्य जेव्हा बोलतो तेव्हा एक ठामपणा आपल्या बोलण्यात असतो.कारण तिथे काय झाकून ठेवण्याचा प्रश्न च नसतो. असत्याचा पायाच मुळात डळमळीत असतो.तसेच जर आपण अहिंसेने वागत असू तर आपण सर्वांना आपलेसे करत असतो.दुस-याच्या मनात आपल्या बद्द्ल आपलेपणा निर्माण होतो.
Tuesday, 5 May 2015
Subscribe to:
Comments (Atom)